वारकरी संप्रदायाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबध्द* *---राज्यमंत्री संजय बनसोडे*
समाजातील एकोपा आणि आपली संस्कृती जोपासण्याचे काम वारकरी चळवळीने केले.* *वारकरी संप्रदायाने भक्ती चळवळीच्या माध्यमातून समाज मनाचे प्रबोधन केले.* . लातूर,....... महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भुमित अनेक वारकरी संप्रदाय निर्माण झाला आहे. ही वारकरी संप्रदाय भक्ती चळवळीच्या माध्यमातून समाज …