कौटुंबिक न्यायालयांमध्ये संसार वाचविण्याचे काम झाले पाहिजे..... न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी
बीड येथे कौटुंबिक न्यायालयाचे उद्घाटन बीड,....... कौटुंबिक न्यायालयामध्ये संसार वाचविण्याचे काम झाले पाहिजे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी केले. बीड येथील कौटुंबिक न्यायालयाचे आभासी उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा…