*सामाजिक आणि राजकीय परिस्थिती उजागर करणारी साहित्यकृती म्हणजे स्ट्राईक*. -- डॉ नरसिंह भिकाने
. उदगीर..... प्रत्येकाच्या जीवनात माणुसकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजात वावरताना राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक संकटे अनपेक्षितपणे समोर येत आहेत. त्यावर परखडपणे भाष्य करत आपल्याला आलेले अनुभव कवितेच्या रुपात मांडणी करून सामाजिक आणि राजकीय परिस्थिती उजागर करणारी साहित्यकृती म्हणजे स्ट्राईक होय…